महाराष्ट्र सरकारने नुकतीच “Bamboo Industry Policy 2025 in Maharashtra” ही धोरणात्मक योजना जाहीर केली असून, पुढील दहा वर्षांत तब्बल ५ लाख रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकरी, कारागीर आणि बांबू-आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार आहे. सरकारने या योजनेसाठी 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या...