PM Kisan Yojana ही केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 ची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. सध्या शेतकरी PM Kisan Yojana च्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासंदर्भात चर्चेला वेग आला असून, तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर काही महत्त्वाचे...