Maharashtra Shikshak Bharti या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील १ ते २० पटसंख्येच्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय आधी झाला होता. त्यानंतर दहापर्यंतच्या पटसंख्येच्या शाळांसाठी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सध्या हा निर्णय थांबवण्यात आला आहे, ज्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळांवरील शिक्षकांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित...